दुचाकीस्वार राकेश चव्हाण (२१) हा युवक अॅक्टीवाने (एम.एच.१५जीएच७०७६) कॉलनीच्या जोड रस्त्यावरून मुख्य रविशंकर मार्गावर वळाला असता वडाळागावाकडून भरधाव येणा-या इरटिगा मोटारीने (आर.जे.४२ यूए ११४१) अॅक्टीवाला जोरदार धडक दिली. ...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करवीर विधानसभा मतदारसंघातील सहा रस्त्यांसाठी आठ कोटी १४ लाख ८१ हजार रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार चंद्रदीप नरके यांनी पत्रकातून दिली. मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरुस्तीची नागरिकांची मागणी होती, त्यानुसार रस्त्यांच्या ...
बहुप्रतीक्षित हरिपूर-कोथळी व आयर्विनच्या पर्यायी पुलाच्या कामाची निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिद्ध केली आहे. दोन्ही पुलांसाठी ४३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या दोन वर्षात दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले होणार आहे ...
बीड बायपासवरील अपघातांची वाढती संख्या रोखण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी अवजड वाहनांवर बंदी घातली. तरीही अपघात घडले. यावर मात करण्यासाठी नागरिकांच्या सूचनांची आवश्यकता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, व्यावसायिकांनी, शैक्षणिक संस्थांनी उपाय सुचवावेत, यासा ...
रस्ता सुरक्षेला घेऊन आपण आपली मानसिकता बदलायला हवी. ‘हे चालायचचं’ ही वृत्ती सोडायला हवी. स्वत:मध्ये बदल करणे आवश्यक आहे. विद्यार्थीदशेत सुरक्षित वाहतुकीचे धडे दिल्यास भविष्यात वाहतुकीचे नियम पाळले जातील व अपघाताची संख्या कमी होईल. म्हणूनच शालेय अभ्या ...