क्लासला जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी पालकांकडे दुचाकी घेऊन देण्याचा हट्टसुरु केला आहे. पालकही मुलांच्या सोयीसाठी दुचाकी घेऊन देण्याचा हट्ट पुरवित आहे. मात्र हा हट्ट मुलांच्या जीवावर बेतू शकतो. ...
जिंतूर-परभणी हा ४० किमीचा राष्ट्रीय महामार्ग खोदून ठेवला असल्याने धूळ, ठिक ठिकाणी अर्धवट पुलांचे काम, रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे जीव मुठीत धरून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे़ पावसाळ्यात तर परभणीला जाणारा हा रस्ता पूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गाव ...
मिरज-अर्जुनवाड रस्त्यावरील कृष्णा नदीवरील पुलास भगदाड पडले आहे. या धोकादायक पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी बांधकाम विभागाकडे केली आहे. ...
भारतीय पुरातन सर्वेक्षण विभागाच्या मुंबई कार्यालयाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाल्यामुळे पर्यायी शिवाजी पूल बांधकामातील प्रमुख अडथळा दूर होऊन पूल पूर्णत्वाचा मार्ग मोकळा झाला. खासदार संभाजीराजे यांनी मंगळवारी मुंबईत ‘पुरातत्त्व’चे प्रादेशिक संचालक डॉ. ...
वसमत शहरात पाईपलाईन अंथरण्यासाठी रस्ते खोदल्या जात आहेत. खोदकाम केल्यानंतर पाईपलाईन पुरण्याचे काम होते. मात्र रस्ता पूर्ववत करण्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने नागरिकांना पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे. नव्याने झालेल्या पेवर ब्लॉकच्या रस्त्याचीही पुरत ...
कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाबाबत दिल्लीच्या भारतीय प्राचीन स्मारके प्राधिकरणामार्फत गेल्याच वर्षी दिलेले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आणि परवानगी ... ...
रेल्वेस्थानक, अंबड चौफुली, शिवाजी पुतळा या रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था आहे. त्यामुळे या रस्त्यांचे भाग्य कधी उजळणार ? असा प्रश्न उद्भवत आहे. ...
चिमूर-उमरेड तसेच चिमूर-वरोरा या मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. या रस्त्याच्या कामामध्ये चिमूर-वरोरा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवला असून पयार्यी रस्त्यावर माती टाकल्याने तसेच काळी गीट्टी अस्ताव्यस्त पसरवल्याने दुचाकी ...