रत्नागिरी शहराच्या सुधारित नळयोजनेची मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी मिरजोळे-पाटीलवाडी येथे रस्त्याच्या कडेला खोदलेल्या चरीमध्ये चिरे भरलेला ट्रक रुतला. त्यामुळे तब्बल तीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा ...
नाताळ व नववर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक डिसेंबर अखेरीस गोव्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...
रस्त्याचे काम करीत असतांना जेएमसी कंपनी धुळीवर नियंत्रण मिळू शकली नाही. अरुंद रस्त्याने होणारी जीवघेणी वाहतुकव धुळीला लाखनीवासीय कंटाळले आहेत. धुळीची अॅलर्जी असणाऱ्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. सतत शिंका येणे, हातापायावर पुरळ येणे, डोळे ला ...
सिरोंचा तालुक्यातील बहुतांश भाग हा नक्षलग्रस्त व आदिवासी बहूल आहे. या तालुक्यातील सागवान प्रसिध्द आहे. जंगलाच्या माध्यमातून शासनाला शेकडो कोटी रूपयांचा महसूल उपलब्ध होते. मात्र या तालुक्याच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गावांमध्ये मूलभूत सो ...
परिसरातील हमरस्त्यावर रस्त्यापेक्षा जादा उंचीच्या असलेल्या पदपथामुळे वाहतूक कोंडी व अतिक्रमणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्यालगत उंचीचे फुटपाथ बनविण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. ...
परिसरातील दिंडोरीरोडवर तारवालानगर सिग्नल चौफुली मृत्यूचा सापळा बनली असून, तारवालानगरच्या सिग्नलवर अपघात ही नित्याचीच बाब झाली आहे. या चौकात क्रॉसिंगपुरता छोटा उड्डाणपूल उभारण्यात यावा जेणेकरून अपघातांची समस्या सुटेल. ...