घाटंजी ते आमडी हा पूर्वापार रस्ता आहे. घाटंजीपासून दोन किलोमीटर अंतरावर हा रस्ता जेसीबीने खोदण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात शेतीसाहित्य नेणे कठीण झाले. गट क्र. १५१ मध्ये गैरकायदेशीररित्या रस्ता खोदून वाहतुकीस बंद केल्याची तक्रार घाटंजी तहसीलदा ...
ग्रामीण भागातील रस्त्यांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याने लोकांना खड्डेमय रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो. लोकप्रतिनिधीही या समस्येबाबत उदासीन असतात. त्यामुळे येथील रस्त्यांची चाळण होते. कुठे तरी त्यावर डांबर आणि खडी दिसत असते. पावसाळ्यात मात्र य ...
लॉकडाऊनमुळे या भागात भूमिगत गटार लाईनचे काम सुरू करण्यास संबंधित कंत्राटदाराने दिरंगाई केली. गटारलाईनसाठी खोदकाम केलेल्या रस्त्याची डागडुजी न केल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर सर्वत्र चिखलमय स्थिती पाहावयास मिळते. ...
वर्ष-दीड वर्षापूर्वी भूमिगत गटार योजनेच्या कामाला मंजुरी मिळाली. याकरिता १०२ कोटी रुपये निधी मंजूर झाला. नगरपालिकेकडून नियोजनाच्या अभावात हे काम सुरू करण्यात आले. सुरुवातीपासूनच हे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले. मलनिस्सारण वाहिनीकरिता अनेकांना घरी पूर ...
गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून आष्टीची ओळख आहे. येथून चंद्रपूर जिल्ह्याची सीमा जवळच आहे. अहेरी, गोंडपिपरी तसेच चामोर्शीकडे येणाऱ्या मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. आंबेडकर चौकातूनच ही वाहने वळतात. अवजड वाहनांमुळे या चौकातील रस्त्याव ...
रस्त्यावर ठिकठिकाणी सहा ते सात ठिकाणी मोठमोठे खड्डे खोदून ठेवले आहेत. दहा दिवसांचा कालावधी लोटूनही नगर परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रस्त्यावरुन ये-जा करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकदा कर्मचाऱ्यांना विचारपूस क ...
भावड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळण रस्त्यावर ट्रॅक्टर उलटल्यामुळे झालेल्या अपघातात चार जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना शनिवारी घडली. यामुळे रस्त्याच्या विस्तरीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, सदरच्या विंचूर-प्रकाशा महामार्गावरील भावडघाट ते मा ...