दरम्यान, पाकिस्तानी माध्यमांनी या संपूर्ण परिस्थितीसाठी भारताला जबाबदार ठरवले आहे. भारताने पाकिस्तानला न कळवताच झेलम नदीचे पाणी सोडले, यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असा आरोप दुनिया न्यूजच्या एका वृत्तात करण्यात आला आहे... ...
'राजा शिवाजी' सिनेमाच्या सेटवर एक व्यक्ती नदीपात्रात बुडाल्याने बेपत्ता झालाय. ही दुर्दैवी घटना घडली त्याबद्दल रितेश देशमुखच्या मुंबई फिल्म कंपनीने त्यांचं अधिकृत स्टेटमेंट जारी केलंय. ...
Nilwande Dam निळवंडे लाभक्षेत्रासाठी रविवारी सकाळी अकरा वाजता धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात आले. सोडण्यात आलेले हे उन्हाळी आवर्तन एक महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू राहणार आहे. ...