मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पूरपरिस्थीने दाणादाण उडविली. अतिवृष्टी आणि नाशिक जिल्हयांतील धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदी गोदावरीला महारौद्ररुप धारण केले आहे. खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर सुरु आहे. ...
Jayakwadi Dam Water Release : जायकवाडी (नाथसागर) जलाशय ९९ टक्के भरल्याने शनिवारी रात्रीपासून धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. पाण्याचा जोर वाढल्याने पाचव्यांदा आपत्कालीन दरवाजे उघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Jayakwadi Dam Water Re ...
गेल्या आठ दिवसांपासून रोजच ढगफुटीसदृश होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे, नलवडे खुर्द आणि नलवडे बुद्रुक ही गावे पूर्णतः जलमय झाली आहेत. ...
गेल्या सतरा दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसाने बुधवारी अठराव्या दिवशी विश्रांती घेतली. अतिवृष्टी, जोरदार पर्जन्यवृष्टी व महापुरामुळे सप्टेंबर महिना स्मरणात राहणार आहे. ...
उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे गिरणा धरण बुधवारी (दि. २४) १०० टक्के भरले आहे. या प्रकल्पाचे वक्रद्वार क्र. १ ते ६ प्रत्येकी ६० सें. मी.ने व ७ ते १४ हे प्रत्येकी ३० सें. मी.ने उघडले आहेत. धरणातून १९ हजार ८०८ क्युसेक वेगाने विसर्ग स ...