एम. एस. वर्गो स्पेशालिटी सर्व्हिस लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी केतन कदम यांनी मुंबई महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांसह मिळून दोन यंत्रांचा वापर करून मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामात गुन्हेगारी कट रचला. त्यामुळे पालिकेला सुमारे ६५ कोटी रुपयांचे नुकसान ...
Vidarbha River Linking Project : विदर्भातील सिंचनासाठी महत्त्वाचा मानला जाणारा ‘वैनगंगा-नळगंगा’ नदीजोड प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे. प्रकल्पाचा मुख्य कालवा मोठ्या वनक्षेत्रातून जाणार असल्याने आता कालव्याचा मार्ग बदलून नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर् ...
जगभरात वाळवंट आणि लहान नद्या वगळता बहुतेक नद्या त्यांचे सर्व पाणी वाहून समुद्रात जाते. नद्या विनाशकारी पूर आणू शकतात परंतु हा पूर कितीही भयंकर असला तरी जेव्हा नद्यांचे पाणी समुद्रात जाते तेव्हा समुद्राला पूर येत नाही. ...
कमी पावसाचा सामना करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध गावांसाठी मृद व जलसंधारण विभागांनी बांधलेल्या तलावांमुळे भूजलपातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. या तलावांमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३५ हजार ५५८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ...