लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मावळत्या सूर्याची विधिवत पद्धतीने पूजा करून उत्तर भारतीय बांधवांनी गुरुवारी सायंकाळी पंचगंगा नदीघाटावर छठपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली. व्रतस्थ महिलांनी नदीपात्रात उभे राहून सूर्याला नैवेद्य दाखवून त्याची पूजा केली. ...
तांबवे येथील कोयना नदीवरील पुलापासून सुमारे पन्नास मीटरवर रात्रीचा वाळू उपसा केला जात आहे. गत दोन दिवसांपासून ही वाळू चोरी जोरात सूरू असून, त्यामुळे जुना पूल व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयाला धोका निर्माण होत आहे. ...
विधीनंतर नदीच्या पाण्यात अंघोळ करतांना भास्कर नदीत बुडाला. यावेळी त्याचा शोध न लागल्याने तात्काळ औरंगाबाद येथील जलतरण अतिदक्षता पथकास पाचारण करण्यात आले होते. ...
दोन्ही केंद्रांतून नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार कधी? आमच्या सत्ताकाळात हे प्रकल्प पूर्ण करायचे नाहीत, असाच घाट प्रशासनाने घातला आहे. मग आम्हालाच काठ्या घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, अशा शब्दात सोमवारी सांगलीचे महापौर हारुण शिकलगार यांनी महासभेत अधिकाऱ ...
शिर्ला: पातूर तालुक्यातील १८ किमी लांबीच्या सुवर्ण नदीच्या पाणलोट क्षेत्रातील २0 हजार हेक्टर शेतीक्षेत्राला लाभदायक ठरणार्या सुवर्ण नदी पुनरुज्जीवन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला चालना देणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी २0ऑक्टोबर ...
कोरेगाव तालुक्यातील परतवडी व भक्तवडी या दोन गावांना जोडणाऱ्या वसना नदीवरील पुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. हा पूल ठिकठिकाणी खचला असून पुलावरील डांबरही निघाले आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ...
लांजा तालुक्यातील भांबेड बाजारपेठेत बाहेरुन येणारे व्यापारी व स्थानिक दुकानदार हे आपल्याकडे तयार होणारा कचरा पेठदेव ते वेरवली कोंड व मुचकुंदी नदी पात्रात टाकत असल्याने मुचकुंदी नदीचे पाणी प्रदुषित होत आहे. ...
दिवाळीत किल्ला बनविण्यासाठी कृष्णा नदीकाठावर माती आणण्यास गेलेल्या शाळकरी मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला. वैभव शरद कांबळे (वय १४, रा. नवीन वसाहत, शाहू कॉलनी) असे मुलाचे नाव आहे. बुधवारी त्याचा मृतदेह हरिपूर येथे नदीपात्रात मिळून आला. ...