रॅली फॉर रिव्हरअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील वाघारी नदीचे पुनरुज्जीवन हा प्रकल्प देशासाठी पथदर्शी ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. ...
शहरातील नावघाट परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली़ ज्या ठिकाणी ही मुले बुडाली त्याच ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून अवैधपणे वाळूचा उपसा करण्यात येत आहे़ त्यामुळे नदीपात्रात म ...
पुण्यातील पुलांवर निर्माल्य टाकण्यासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात अाले हाेते. सध्या अनेक ठिकाणांवर हे निर्माल्य कलश नसल्याने, नागरिक पुलावरच निर्माल्य टाकत अाहेत. ...
नद्या स्वच्छ व प्रदुषणरहित राखण्यासाठी त्यांच्या किनाऱ्यापासून एका किलोमीटरच्या परिसरात असलेली कचरा संकलन व व्यवस्थापन केंद्र बंद करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. ...