नद्या प्रदूषणाचा प्रश्न याहीपेक्षा भयंकर आहे. सरकार कोणाचेही असो, ‘सब घोडे बारा टक्के.’ संकल्प केलेल्या सरकारला प्रदूषित गंगा, यमुना स्वच्छ करता आली नाही; ...
संगमनेर तालुक्यातील पठारभागात मुळा व कच नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरूच आहे. मंगळवारी (१४ एप्रिल) आंबीदुमाला शिवारातील कच नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ट्रॉलीसह पाच लाख रुपयांचा मुद्देमाल घारगाव पोलिसांनी जप्त केला आहे. ...
कालांतराने पर्जन्यमान कमी होत गेल्यामुळे भदाडी नदीचे जलपात्र जानेवारी महिन्यातच कोरडे व्हायला सुरुवात होत होत. मार्च, एप्रिल महिन्यात तर एक थेंबही पाणी राहात नव्हते. यामुळे शेतातील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत घट होत होती. तर काही विहिरी कोरड्याठाक ह ...
सुर नदीचे पात्र अरुंद झाले. बारमाही वाहणारी ही नदी केवळ पावसाळ्यातच प्रवाहित होते. पाण्याचा प्रवाह थांबत असल्याने खडकांच्या संघर्षातून बारीक -बारीक तुकडे होण्याची नदीमधील प्रक्रिया होत नाही. परिणामी सिलिका व क्वार्टझ रेतीची निर्मिती होत नाही. अलीकडे ...