कामवारी नदी लगत महानगरपालिका क्षेत्रातील मलनिस्सारण प्रकल्पातील सांडपाणी देखील कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जाते. याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जाणूनबुजून डोळेझाक करीत आहे असा आरोप डॉ दोंदे यांनी केला आहे. ...
Bhandara : कान्होबा विसर्जनासाठी क्षमतेपेक्षा अधिक भाविक नावेत बसले. किनाऱ्यापासून काही अंतरावरच नाव हेलकावे खावू लागली. याचवेळी अतिरिक्त भारामुळे नाव नदीपात्रात उलटल्याचे सांगण्यात येत आहे. ...
भंडारा शहरात भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली असून दोन हजार नागरिकांना मंगळवरी दिवसभरात सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या सर्व पूरग्रस्तांसाठी शहरात सहा शिबिर लावण्यात आले आहे. ...