राज्यातील सिंचन प्रकल्प आणि धरणांचे जाळे हे केवळ पाणीपुरवठ्याचे साधन नसून, ते राज्याच्या ऊर्जा सुरक्षेचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. ...
तीर्थक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर रासायनिक सांडपाणी सोडल्याने संपूर्ण नदीवर पांढऱ्या शुभ्र फेसाचे जाड थर साचले असून, या विषारी पाण्यामुळे नदीतील ऑक्सिजनची पातळी खालावली आहे. परिणामी हजारो मासे व जलचर मृत्युमुखी पडल्या ...
उमरखेड तालुक्यातील शेतीसाठी महत्त्वाचे मानले जाणारे इसापूर धरणाचे पाणी अखेर कालव्याद्वारे सोडण्यात आले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांना जीवदान मिळणार आहे. ...
उत्तर महाराष्ट्रातील विशेषतः धुळे आणि शिंदखेडा या दुष्काळी तालुक्यांसाठी 'वरदान' ठरणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कानोली उपसा सिंचन योजनेचे स्वप्न आता प्रत्यक्षात उत्तरताना दिसत आहे. ...