आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवरी प्रवेशप्रक्रियेत पालकांनी केलेल्या ऑनलाईन अर्जांमधील तांत्रिक त्रूटी दुसऱ्या सोडतीपूर्वी दूर करण्यासाठी काही फेरबदल करण्याची संधी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने उपलब्ध करून दिली आहे. मात्र नामांकित शाळांमध्ये आपल्य ...
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या फेरीची मुदत दि. १० मे रोजी संपल्यानंतर पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप दुसºया फेरीसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवेशार्थी जवळपास १२ हजार विद्यार्थ्यांच्या पालकांची आरटीईच्या दुसऱ्य ...
निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी काही पालकांनी शाळा किंवा जिल्हा परिषद शिक्षण विभागाशी संपर्क न केल्यामुळे जिल्ह्यातील ४६६ विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. ...
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई)मागास व आर्थिक दुर्बळ घटकांतीव विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवर प्रेवशासाठी राबविण्यात येणारी प्रवेशाची प्रक्रिया यंदा तब्बल दीड ते दोन महिने उशीराने सुरु झाल्यानंतरही या प्रक्रियेत अजूनही दिरंगाईच सुरू अ ...