ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर समेार आलेल्या आकडेवारीनुसार एक लाख ७१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यातील ६४७ गावांमधील दोन लाख २४ हजा ...
तलाठी संवर्गाबद्दल अवमानकारक शब्दप्रयोग केल्याप्रकरणी संतप्त झालेल्या तलाठी संघटनेने बुधवार (दि.१३) पासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील तलाठ्यांनी त्यांचे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट अधिकार तहसीलदारांकडे सुपूर्द ...
तहसीलमधील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक, तलाठ्याच्या हाताखालचे नातेवाईक, शासनाने संपादित न केलेल्या जमिनीचे मालक, ज्या व्यक्तींची सदरील गावात जमीनच नाही असे भूमिहीन लाभार्थी दाखवून अनुदान वाटले ...