ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
सध्या अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की मार्च २०२६ पासून एटीएममधून ५०० रुपयांच्या नोटा काढता येणार नाहीत. काय आहे यामागील सत्य, जाणून घ्या. ...
कर्ज पोर्टफोलिओत विनाहमी कर्जाचा वाटा ७०% पेक्षा जास्त असून, ३५ वर्षांखालील कर्जदारांचा वाटा ५०% पेक्षा जास्त आहे सप्टेंबर २०२४ - सप्टेंबर २०२५ दरम्यान कर्ज वाढ ३६ टक्के इतकी आहे. ...
Central Bank of India Saving Scheme: यावर्षी रेपो रेटमध्ये १.२५ टक्क्यांची कपात होऊनही अनेक बँका अजूनही मुदत ठेव (एफडी) खात्यांवर उत्तम व्याज देत आहेत. रिझर्व्ह बँक (RBI) गरजेनुसार रेपो रेटमध्ये बदल करत असते. ...