रिझर्व्ह बँकेने पुढील तीन महिने कर्जदारांकडून ईएमआय वसूल करू नये असा सल्ला बँकांना दिला होता. मात्र याबाबत देशातील बहुतांश बँकांनी आतापर्यंत मौन बाळगले आहे. ...
CoronaVirus: बॅँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेमध्ये पतधोरणाची घोषणा केली. अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी जे-जे शक्य आहे ते सर्व करण्याची आमची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ...
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांना त्याची माहिती देताना ते बोलत होते. सन २००८मध्ये जगभरात आर्थिक संकट उद्भवले होते त्यानंतर असलेल्या स्थितीपेक्षा भारतीय अर्थव्यवस्थेची आजची स्थिती भक्कम असल्याचे त्यांनी सांगितले. ...
CoronaVirus : कोरोनाने निर्माण केलेल्या आर्थिक नाकेबंदीवर मात करणे, आर्थिक वृद्धी पुन्हा प्रस्थापित करणे आणि देशातील वित्तीय स्थिरता टिकवून ठेवणे या उद्देशांना साधण्यासाठी हे धोरण आखले आहे. ...
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज गृह, वाहन कर्जासह अन्य कर्जांचे EMI तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याची परवानगी बँकांना दिली आहे. या सूचनेनुसार खासगी, सरकारी बँका, बिगर बँकिंग वित्तिय संस्था निर्णय घेऊ शकतात. ...