आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास य़ांनी ईएमआय दिलासा देण्याची सूचना बँकांना केली होती. यावर बँकांनी ग्राहकांना ईएमआय दिलासा देतानाच त्यावरील व्याजाचा हिशेब दिला होता. तो आतबट्ट्याचा होता. ...
लॉकडाऊनमुळे सध्या भारताची अर्थव्यवस्था गंभीर संकटात सापडली आहे. मात्र, अशा संकटाच्यावेळी भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा देणारी एक बातमी आली आहे. ...