स्वातंत्र्योत्तर काळात जेव्हा देशाच्या प्रगतीच्या योजना आखल्या जात होत्या तेव्हा दलितांना इतरांच्या पातळीवर आणण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले पााहिजेत या जाणिवेतून संविधानात काही विशेष तरतुदी करण्यात आल्या. ...
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत आणि राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशीही खासदार शिंदे यांनी पत्रव्यवहार केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारने आता रक्तदोषामुळे येणाऱ्या ...
मुस्लिम समाजाला दिलेले 5 टक्के आरक्षण कायम करावे यासह विविध मागण्यांसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा मुस्लिम मूक महामोर्चाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. ...
समांतर आरक्षणांतर्गतची खुली पदे ही खुल्या प्रवर्गातूनच भरण्याची भूमिका राज्य सरकारने कायम ठेवली आहे. समांतर आरक्षणांतर्गतची पदे भरण्याची कार्यवाही काटेकोरपणे करावी, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी काढले. ...
भारत देशाच्या आद्य संस्कृती, समाजव्यवस्था आणि वैभवशाली इतिहासाला जन्म देणाऱ्या निमभटक्या पशुपालक आदिम-आदिवासी असलेल्या धनगर जमातीचा सन १९५६ मध्ये इंग्रजी शब्दोच्चारानुसार ‘धनगड’ या शब्दाने अनुसूचित जमातीच्या यादीत ३६व्या क्रमांकावर समावेश करण्यात आला ...
मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सने (टिस) धनगर समाजाचा अभ्यास करून त्याचा अहवाल ३१ आॅगस्ट रोजी राज्य सरकारपुढे सादर केला आहे. हा अहवाल विचाराधीन असून सहा आठवड्यांत भूमिका स्पष्ट करू, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.धन ...
अकोला : परीट-धोबी समाजाच्या आरक्षणसंदर्भात डॉ. भांडे समितीचा अहवाल राज्य शासनाच्या शिफारशींसह केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोबी समाज आरक्षण कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. ...