मुस्लीम समाज बांधवांच्या पवित्र रमजानच्या महिन्याला ७ मेपासून सुरुवात झाली आहे. रमजान महिन्यातील प्रत्येक रोजा सोडताना खजूर खाण्याची पूर्वा पार प्रथा आहे. या पार्श्वभूमीवर विदेशातून भुसावळच्या बाजारपेठेत विविध जातीच्या चांगल्या प्रतीचे पेंडखजूर दाखल ...
वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले रामायण हे त्याकाळी घडलेल्या घटनांची नोंद घेत त्याला मांडण्यात आले आहे. याचा अभ्यास करताना हे सत्य की कल्पना असा विचार नक्की पडू शकतो; मात्र त्याचा अभ्यास करताना प्रत्येकाने आपल्या नजरेतून रामायण समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास ...
श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त करवीरपीठाच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार देशिक कस्तुरे, सुब्रह्मण्यम शास्त्री, पुंडलिकबुवा हळबे, बाळू काजरेकर, शिवाजीराव कदम, प्राजक्ता वझे व होतकरू विद्यार्थी चेतन पाटणकर यांना जाहीर झाला आहे. पीठाचे ...
राज्यातून आषाढी वारीसाठी पंढरीस येणाºया पालखी सोहळ्यांच्या नियोजनाची बैठक मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात घ्यावी, अशी मागणी श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष संजय धोंडगे यांनी केली आहे. ...
वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला 'अक्षय तृतीया' म्हणतात. शास्त्रानुसार साडे तीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेला सोनं, गाडी किंवा कपड्यांची खरेदी केल्यास शुभ संकेत मानले जातात. ...