म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त रविवारी जुने नाशिक हुंडीवाला लेनमधील संत ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. दिंडी सोहळा, समाधी अभंग, गीता पाठ, कीर्तन तसेच भक्तिसुधा या भक्तिगीत गायनाच ...
मनुष्याने मरेपर्यंत संसारात राहून सतत देवाचे नामस्मरण अंत:करणापासून घेतले पाहिजे. मनुष्याने संसार करून परमार्थ साधावा. संसार फाटक्या गोणपाटसारखा असून, त्यात कोणतीही वस्तू टाकली तरी ती खाली पडते. संसारात अपेक्षा वाढतात. संसारात सुख मिळेलच असे नाही. ...
कसबे सुकेणे येथील जैनस्थानकात पूज्य महाश्वेता मसा यांच्या उपस्थितीत चातुर्मास विविध धार्मिक कार्यक्र मांनी संपन्न झाला. समाजबांधवांच्या वतीने वर्धमान जैनस्थानकात चातुर्मासनिमित्त विविध कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. ...
महंत श्यामसुंदरदास यांनी अनेक साधू-संतांची सेवा करत इतर साधूंसमोर आदर्श ठेवला. तपोवनात त्यांनी वास्तव्य करत असताना त्यांच्याकडे येणाऱ्या साधू-संतांची मनोभावे सेवा करत त्यांना कधीही उपाशीपोटी जाऊ दिले नाही, असे प्रतिपादन पंचमुखी हनुमान येथील महंत भक्त ...
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने रविवारी जुने नाशिकमधील संत ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. यावेळी भक्त परिवाराच्या वतीने ज्ञानेश्वरी पारायण करण्यात आले. ...
जैन धर्माकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा असून, या धर्माकडून समाजाला प्रचंड अपेक्षा आहेत. त्यामुळे जैन धर्मीयांच्या बोलण्यात, वागण्यात आस्था असायला हवी. हजारो वर्षांची परंपरा असलेला हा समाज आपल्या तत्त्वज्ञानाने श्रेष्ठ ठरतो. खरं तर हा धर् ...