संकष्टी चतुर्थीनिमित्त येथील राजुरेश्वर संस्थानला भाविकांकडून ६ लाख १२ हजार ३९२ रूपयांची देणगी मिळाल्याची माहीती संस्थानचे अध्यक्ष तथा भोकरदनचे तहसिलदार संतोष गोरड यांनी दिली. ...
समाजात माणुसकीची ज्योत तेवत ठेवण्याच्या प्रयत्नात राहावे, एकोप्याने राहिल्याने समृद्धी नांदत असते, असे प्रतिपादन प.पू. भास्कर महाराज देशपांडे (भाऊ) यांनी केले. ...
मनुष्याने आपल्या जीवनात धर्माला हृदयात स्थान देण्याची गरज आहे़ मोहमयी संसारात गुंतून राहण्याऐवजी त्यातून बाहेर पडा, मोक्षाच्या मार्गाकडे वाटचाल करा, असे प्रतिपादन प़ पू़ डॉ़ समकितमुनीजी म़सा़ यांनी केले़ ...