कुणाच्याही निधनानंतर जो अंत्यसंस्कारांचा विधी होतो, त्यामध्येही ज्या प्रथा-परंपरा पाळल्या जातात, त्यांबाबत समाज फारच संवेदनशील आहे. निधनाचे कार्य असल्याने त्यामध्ये कोणी काही बदल सुचवीत असेल तर त्यास स्वीकारण्याची समाजाची मानसिकता नाही. ...
खरे तर, दोन्ही घटना निधनाच्या. म्हणजे दु:खदच. सुतक असताना लग्न, बारसे, वास्तुशांत किंवा तत्सम विधी करू नयेत, त्यासाठी आडकाठी आणली तर एकवेळ समजू शकते. कारण कुटुंबात किंवा भावकीमध्ये दु:खाची घटना घडली असताना शुभकार्ये करू नयेत, हा विचार कुणालाही मान्य ...
ओझर येथील जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज आश्रमातील देवभूमी जनशांती धाम आगामी काळात अजूनच आकर्षक होणार असून, आश्रम परिसराच्या विविधांगी विकासासाठी जनशांती धामाचे ‘महाद्वार’ भाविकांना दर्शनासाठी दीड महिना बंद करण्यात आले होते. त्यादृष्टीने का ...
महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन संभाव्य चेंगराचेंगरीची अप्रिय घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंदिरातील गर्भगृहात भाविकांना प्रवेश देण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश ...
पंचगंगा स्मशानभूमीतील खराब झालेल्या विसावा शेडच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या २० लाखांच्या निधीतून हे काम होत आहे. प्रशस्त बैठक व्यवस्था आणि मुबलक पाण्याची सोय करण्यात आली आहे. अंत्यविधी आणि रक्षावि ...
महाराष्ट्राच्या भूमीत प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणारे अनेक गड-किल्ले, मंदिरे वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात. प्राचीन कलाविष्काराचा उत्तम नमुना असलेले यवतमाळ जिल्ह्यातील महागाव कसबा येथील हेमाडपंती शिवालय अप्रतिम शिल्पकलेच्या दुनियेत घेऊन जाते. ...
सिन्नर तालुक्यातील दापूर येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान तथा हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेले मोठेबाबा यांच्या यात्रोत्सवास शुक्रवारपासून (दि.१४) प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा समितीच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली असून, विविध कार्य ...
प्रसाद योजनेच्या कामांची पाहणी पुरातत्त्व विभागाच्या विभागीय संचालक मालिनी भट्टाचार्य यांनी केली. सुमारे २५ कोटींची कामे सुरू असून, ही सर्व कामे नगर परिषदेशी संबंधित असल्याने त्यावर पालिकेचे नियंत्रण असावे, अशी मागणी शिष्टमंडळाने भट्टाचार्य यांच्याकड ...