रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने आज मैलाचा दगड पार केला आहे. रिलायन्सचे बाजार भांडवल तब्बल 8 कोटींवर पोहोचले आहे. हा टप्पा ओलांडणारी रिलायन्स ही पहिली कंपनी बनली असून टीसीएस अद्याप 26 हजार कोटींनी मागे आहे. गुरुवारी ...
Kerala Floods रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून अंबानी कुटुंबाकडून नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली जाते. रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमुख निता अंबानी या कामी जातीने लक्ष घालतात. निता अंबांनी यांनी केरळच्या पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार घेतला आहे ...
रिलान्यस इंडस्ट्रीजचा मार्केट कॅपमधील 100 अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये समावेश झाला आहे. मार्केट कॅपिटलायजेशनमध्ये समावेश झाल्याने रिलायन्सने उद्योग क्षेत्रात इतिहास रचला आहे. ...
रिलायन्स फाऊंडेशनच्या अद्याप अस्तित्वातही न आलेल्या जिओ इन्स्टिट्युटचा देशातील सहा उत्कृष्ट संस्थांंमध्ये केंद्र सरकारने समावेश केल्याबद्दल काँग्रेस व शिक्षणक्षेत्रातील मान्यवरांनी खरमरीत टीका केली आहे. ...