ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
हा प्लॅन घेण्यासाठी आपण My Jio App वरही जाऊ शकता अथवा जिओच्या अधिकृत वेबसाइटवरूनही रिचार्ज करू शकता. आपल्याला हा प्लॅन Google Pay सारख्या विविध प्रकारच्या पेमेन्ट अॅप्सवरही उपलब्ध आहे. ...
शेअर बाजारात चढ-उतार हे काही नवीन नाही. यात कोणत्या कंपनीचा स्टॉक कधी एखाद्याला कोट्यवधी रुपये कमावून देईल, तर कधी एखाद्याला श्रीमंताला जमिनीवर आणले काही सांगता येत नाही. ...
Share Market: दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. रिलायन्स आणि अदानी ग्रुपचे शेअर वधारल्याचे सांगितले जात आहे. ...
Crime News: रिलायन्स समुहाकडून चालवण्यात येणारे रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय आणि अंबानी कुटुंबीयांना धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. डीबी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून धमकीचा फोन आला होता. ...
Reliance Retail: देशातील सर्वात मोठ्या उद्योग समुहांपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी उद्योग जगतात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहेत. ...