फेसबुक आणि आता गुगल भारतात घसघशीत गुंतवणूक करताहेत ते धंद्यासाठीच. या काही सेवाभावी संस्था नाहीत. आपणही या गुंतवणुकीकडे भावनिकदृष्ट्या न बघता व्यावहारिक दृष्टिकोनातूनच बघायला हवं. तसं त्याकडे बघितलं तरच फारशी किंमत न मोजता आपल्याला त्यातून काही साध् ...
पेट्रोल पंपच नाही तर लुब्रीकंट्स, ऑईल आदी उत्पादने विक्री करता येणार आहेत. ट्रांस कनेक्ट फ्रेंचाइजी, ए1 प्लाजा फ्रेंचाइजी, एव्हीएशन फ्यूअलपासून अन्य़ उत्पादनांसाठी कंपनीसोबत काम करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. ...
आपल्याकडील ज्ञानाचा योग्य वापर करून त्याचा देशाला लाभ होण्याने या तरुणांना समाधान लाभेल. त्यांना आर्थिक लाभ होईल. यामधून बाजारपेठेमधील मागणी वाढेल. ...
यापूर्वी फेसबुकने जिओसोबत ९.९९ टक्क्यांची भागिदारी करीत ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मुकेश अंबानी यांनी आत्तापर्यंत जिओची भागीदारी विकून तब्बल १.१८ लाख कोटी रुपये कमावले आहेत. ...