दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात दोन खेळाडूंना संधी मिळू शकते, असे संकेत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले होते. ...
‘सतत विजय मिळत असेल तर खेळाडू काहीशा शिथिल मानसिकेत असतात. खडबडून जागे होण्यासाठी पराभवाचा धक्का आवश्यक ठरतो. पराभवामुळे त्यातून पुढे विजयाची जिद्द आणि प्रेरणा लाभते. हा चांगला धडा आहे.’ ...
या सामन्यापूर्वी भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासले आहे. त्यामुळे आता भारतीय संघाचे नेमके होणरा तरी काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या दुखापतग्रस्त खेळाडूबाबत शास्त्री यांनी मात्र मोठा खुलासा केला आहे. ...
शास्त्री हे बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोल झालेले आहेत. चाहत्यांनी त्यांना बऱ्याचदा डिवचलं आहे आणि त्यांची मस्करीही केली आहे. त्यामुळे बऱ्याचदा शास्त्री हे सोशल मीडियापासून लांब असतात. ...