छत्रपतींना रक्ताची आहुती देऊन रक्तदान करून चळवळ उभी करण्याची गरज आहे. नाही तर खिसे कापणारे आता किराणा वाटप करताहेत, अशी नाव न घेता बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर बोचरी टीका केली आहे. अमरावतीत मंगळवारी आयोजित कार्यक्रमात त्यांनी आमदार रवि राणा यांच् ...
शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना शिवसेना नावही तात्पुरते न वापरण्याचे आदेश दिले आहेत. ...