लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

धावत्या रेल्वेतून पडून पोलीस कर्मचारी गंभीर जखमी, रत्नागिरी-दिवा पॅसेंजर मधील घटना - Marathi News | Police personnel seriously injured after falling from a running train, incident in Ratnagiri-Diva passenger | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :धावत्या रेल्वेतून पडून पोलीस कर्मचारी गंभीर जखमी, रत्नागिरी-दिवा पॅसेंजर मधील घटना

कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या सर्वच गाड्यांना गर्दी होत आहे. त्यामुळे मिळेल ती जागा पकडून प्रवाशी प्रवास करत आहेत. ...

लोकमान्य टिळकांच्या वाड्यासंदर्भात पुरातत्व विभागाने दिला अहवाल, नीलम गोऱ्हे म्हणाल्या.. - Marathi News | Report given by Archaeological Department regarding Lokmanya Tilak castle | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लोकमान्य टिळकांच्या वाड्यासंदर्भात पुरातत्व विभागाने दिला अहवाल, नीलम गोऱ्हे म्हणाल्या..

पुरातत्व विभागाचे म्हणणे असते की, मूळच्या गोष्टींचे जतन करुन दुरुस्ती झाली पाहिजे. ते होण्यासाठी चांगल्या आर्किटेक्टची गरज असते. रत्नागिरीमध्ये आर्किटेक्टरची कमी नाही, अशा वाड्यांचे जतन करणारे जे आर्किटेक्ट आहेत त्यांच्या मदतीने वाड्याचे चांगले जतन व ...

कोकणी मेव्यालाही पर्यटकांची पसंती, पण मॉन्सूनपूर्व पावसाचा फटका; व्यापारी हवालदिल - Marathi News | Pre monsoon rains hit Konkani Meva | Latest ratnagiri Photos at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणी मेव्यालाही पर्यटकांची पसंती, पण मॉन्सूनपूर्व पावसाचा फटका; व्यापारी हवालदिल

कोकण म्हटले की, साऱ्यांना हापूस आंबा आठवतोच. कोकणात आल्यावर हापूस आंब्याला विशेष मागणी असते. पण त्याही बरोबर कोकणी मेव्यालाही पर्यटकांची पसंती मिळत आहे. मात्र, गुरुवारी रात्रीपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने आता व्यापारी ...

‘रत्नागिरी ८’ या वाणाची ३२ टन विक्री, शिरगाव संशोधन केंद्राकडून भाताची वाण विकसित - Marathi News | 32 tons of Ratnagiri 8’ variety sold, rice variety developed by Shirgaon Research Center | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :‘रत्नागिरी ८’ या वाणाची ३२ टन विक्री, शिरगाव संशोधन केंद्राकडून भाताची वाण विकसित

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरीतील शिरगाव संशोधन केंद्रातर्फे भाताची विविध वाण विकसित केली आहेत. या वाणांमधील ‘रत्नागिरी -८’ या वाणाला सर्वाधिक पसंती मिळत आहे. ...

chiplun flood: तळमजला नको रे बाबा, उंचीवरचीच खोली द्या, चिपळूणकरांना महापुराची धास्ती - Marathi News | I don't want the ground floor, give me a room upstairs, Chiplunkar is afraid of floods | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :chiplun flood: तळमजला नको रे बाबा, उंचीवरचीच खोली द्या, चिपळूणकरांना महापुराची धास्ती

पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाळ उपसा अशक्य आहे. या कालावधीत किनाऱ्यावरील गाळ उचलणेही कठीण बनले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अजूनही महापुराविषयी भीतीचे वातावरण कायम असून, ते पावसाळ्यात सुरक्षित निवारा शोधू लागले आहेत. ...

chiplun flood: कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या अवजलासाठी अभ्यास गटाची स्थापना - Marathi News | Establishment of study group for release of water from Kolkewadi dam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :chiplun flood: कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या अवजलासाठी अभ्यास गटाची स्थापना

चिपळूण व महाड शहरातील पूर परिस्थिती संबंधात उपाययोजनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. ...

चिपळूणला यंदा पुन्हा महापुराचा धोका?, वाशिष्ठी, शिव नदीतील हजारो घनमीटर गाळ नदीकाठावरच - Marathi News | Chiplun in danger of floods again this year, Thousands of cubic meters of silt from Vashishti, Shiva river on the river bank | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूणला यंदा पुन्हा महापुराचा धोका?, वाशिष्ठी, शिव नदीतील हजारो घनमीटर गाळ नदीकाठावरच

हजारो घनमीटर गाळ हा प्रत्येक ठिकाणी किनाऱ्यावरच आहे. हा गाळ न उचलल्यास पावसाळ्यात शहर व परिसराला पुन्हा महापुराचा त्रास सहन करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...

रिफायनरी प्रकल्पासाठी कोयनेचे पाणी राजापुरात आणावे, आमदार राजन साळवींचे मुख्यमंत्र्यांना साकडे - Marathi News | Koyne water should be brought to Rajapur for refinery project, MLA Rajan Salvi demand to the Chief Minister | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरी प्रकल्पासाठी कोयनेचे पाणी राजापुरात आणावे, आमदार राजन साळवींचे मुख्यमंत्र्यांना साकडे

या प्रकल्पाचा सर्वंकष फायदा राजापूर व पर्यायाने कोकणी जनतेस व्हावा याकरिता महत्त्वाच्या तीन बाबींकडे आ. साळवी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. ...