रत्नागिरी : अयोध्येतील राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यातील विविध विधींना मंत्रघाेषांनी प्रारंभ झाला आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी नवकुंडी यज्ञ करण्यात येत आहे. ... ...
निव्वळ शेती न करता संलग्न व्यवसाय सुरू करून अर्थार्जनाचा मार्ग लांजा तालुक्यातील भडे येथील विलास गोविंद दळवी यांनी निवडला आहे. शेतीच्या कामासाठी त्यांचे दोन्ही मुलगे विवेक, विनय यांचे सहकार्य लाभत आहे. खरिपात भात लागवड, भात काढणीनंतर विविध प्रकारच्या ...