Devgad Hapus Mango : देवगड हापूसचा यावर्षीचा हंगाम १५ मे रोजीच संपला आहे. मोहोर जास्त; मात्र फळधारणा कमी झाल्यामुळे यावर्षीचे आंबा पीक गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्केच राहिले आहे. कमी उत्पादन असले तरी येथील बागायतदारांनी स्वतःचा माल स्वतःच विक्री केल्याम ...
रत्नागिरी : येथील मिरकरवाडा बंदरातील जेटीवर चुकीच्या पद्धतीने शाकारून ठेवलेल्या मच्छीमार नौका तेथून हलविण्यासाठी मिरकरवाडा प्राधिकरणाचे पथक पोलिस बंदोबस्तात ... ...
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेकडून माळ नाका येथील जुन्या व्यायामशाळेच्या जागेवर नवीन व्यायामशाळेसह आधुनिक व्यापारी संकुल उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ... ...