बिहारमध्ये ११ जागांसाठी अडून बसलेल्या काँग्रेसने अखेर ९ जागांवर निवडणूक लढविण्यास संमती दर्शविली आहे. तसेच आपल्या दोन जागा काँग्रेस सीपीआयएमला देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोधी पक्षांची महाआघाडी सत्तेतून नक्की घालवेत, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी ‘जनआकांक्षा' रॅलीमध्ये केला. ...
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ नवी दिल्ली येथील प्रवासी भारतीय भवनात पर पडला. ‘राष्ट्रीय अंगणवाडी पुरस्कार २०१७ -१८’ या पुरस्काराने क्षिरसागर यांंना गैरविण्यात आले. या समारंभास केंद्र ...