गेल्या सहा महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या वाऱ्या सोबतच दुष्काळानेही पावले घट्ट रोवली आहेत.यातच जालना जिल्हा हा सत्ताधीशांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु सत्ताधिशच आपल्या राजकीय अस्तित्वासाठी झगडत होते. ...
हर्षवर्धन जाधव यांच्या आक्रमक पावित्र्यावर शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी दानवे यांच्याकडे बोट दाखवले होत. तसेच हर्षवर्धन हे दानवे यांचे जवाई असून ही समस्या तेच सोडवतील असे म्हटले होते. ...
अर्जुन खोतकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय धुडकवून बच्चू कडू यांच्याशी हातमिळवणी केल्यास जालना लोकसभा निवडणूक अधिकच रंगतदार होईल, यात शंका नाही. ...