केंद्र सरकारने कापसाचा हमीभाव ५ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे. परंतु देशात मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचा कापूस ४ हजार ते ४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभ ...
जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले. याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी कोणत्या उपायोजना करण्यात आल्या या संदर्भात आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी भिमनवार म्हणाले की, इ ...
जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील पुलगांव भागातील जनतेला विविध कामासाठी सध्या नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तेथे शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पुलगांव येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. परंतु अद्याप ...
लाल्यामुळे कपाशीचे पीक भडंगले असून आजच नसल्यात जमा झाले आहे. पाणबसन जमिनीतील सोयाबीनचे पीक अजूनही सवंगण्याअभावी पडले आहे. हुस्रापूर येथील सुभाष फुलकर वाबगावातील धनराज पाल, चोंडी येथील राजू रोकडे, भिडी येथील विनोद पांडे, प्रमोद कडूकर, मनोज बोबडे तसेच ...
खासदार तडस म्हणाले, दिवाळी सुटीनिमित्ताने वर्धा जिल्ह्यातील आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना भेट देत संवाद साधला. या योजनेबद्दल नागरिक समाधानी असून वर्धा लोकसभा क्षेत्रात अत्यंत चांगले कार्य झाल्याने समाधान आहे. पंतप्रधान मोदी यांनी आयुष्यमान भ ...
अनेक शासकीय कार्यालयाच्या इमारती जीर्ण झाल्या होत्या. त्या इमारतींचे आधुनिकीकरण व नव्याने बांधकाम करण्यात आलं आहे. दिवसेंदिवस शहराचा व्याप वाढत असल्याने दर्जेदार व आधुनिक सुविधायुक्त ठाणे असणे आवश्यक असल्याने आमदार डॉ. भोयर यांनी सतत प्रयत्न केले. ...
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन उच्चपदस्थ होण्यासाठी प्रयत्न करावेत आणि भविष्यात देशाचे चांगले नागरिक व्हावे, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सालोडच्या वतीने सदगुरू सदानंद मठ येथे गुणवंत ...