Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. Read More
पोस्ट विभागाने तब्बल ६० हजार राख्या चंद्रपूर येथून देशातील विविध भागात पाठविल्या आहे. तर शनिवार तसेच रविवारी १८ हजार राख्यांचे चंद्रपूर जिल्ह्यात वितरण केले आहे. विशेष म्हणजे, देशाच्या सीमेवर काम करणाऱ्या भावांनाही त्यांच्या बहिणीची राखी पोहचविण्याचे ...
Rakshabandhan : मुंबईतील सानपाडा येथे माझी एक बहिण आहे, भांडुप येथे एक बहिण आहे आणि एक साताऱ्याला आहे. प्रतिक्षा नगरला एक बहिण होती, तिचा कॅन्सरने मृत्यू झाला. माझ्या प्रवासामुळे सख्ख्या बहिणींकडे जाणं मला शक्य झालं नाही. ...
Raksha Bandhan, Accident News: रक्षाबंधनाचा आजचा दिवस एका बहिणीसाठी अखेरचा दिवस ठरला. रक्षाबंधनासाठी भावाच्या घरी जात असलेल्या या महिलेचा भीषण अपघातात मृत्यू झाला. ...