बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात बहुतांशी पेरण्या झाल्या असून उगवण झाली नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला असून सोयाबीन पेरणीची नुकसान भरपाई बियाणे विकणाऱ्या कंपन्यांकडून वसूल करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे म ...
गोविंदबागेसमोर आंदोलन करणारे राजू शेट्टी बागेत जाऊन हस्तांदोलन करतात, तेव्हा अचंबित वाटते, हे वास्तव आहे; पण शेतकरी चळवळीला अनेक गोष्टी करण्यासारख्या बाकी असताना, राजकीय सत्तेच्या खुर्चीची अधिक चिंता करण्याचे कारण काय? शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी लढणाऱ ...
नाराजीनाट्यानंतर स्वाभिमानीतील कार्यकर्ते नेत्यांनी एकमताने भरलेला हुंकार आणि त्याला राजू शेट्टी यांच्याकडून मिळालेल्या सकारात्मक होकारानंतर विधान परिषदेचे आमदार शेट्टीच होणार असल्याचे स्पष्ट झाले. ...
राज्यपालांच्या कोट्यातून ज्या बारा जागा विधानपरिषदेवर सरकारमार्फत शिफारस करुन पाठवायच्या आहेत त्यापैकी १ जागेवर स्वाभिमानीने सुचवलेला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांकडून आला होता. ...
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेची उमेदवारी घेण्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांकडून बाहेर आलेली बंडाची तलवार शुक्रवारी पूर्णपणे म्यान झाली. प्रा. जालंधर पाटील व सावकर मादनाईक यांनी एक प ...
प्रा. जालंधर पाटील आणि सावकर मादनाईक हे राजू शेट्टी यांची सावलीच. गेली पंचवीस वर्षे अनेक चढउतारांत ही सावली कायम शेट्टी यांच्यासोबत राहिली; पण आता विधान परिषदेच्या निमित्ताने या सावलीनेच बंड केल्याने शेट्टी घायाळ झाले आहेत; तर कार्यकर्तेही सैरभैर अवस ...