साखरेसह उपपदार्थांना बाजारपेठेत चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची एफआरपी देऊन सर्वच साखर कारखान्यांकडे पैसे जादा शिल्लक राहतात. पण, ते शेतकऱ्यांना दिले जात नसल्याचा गेल्या दोन वर्षातील अनुभव आहे. ...
यावेळी त्यांच्या समावेत त्यांच्या कुटुंबीयांनी देखील मतदान केले. मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी मातोश्रींचा आशीर्वाद घेऊन आलो असल्याचे शेट्टींनी सांगितले. ...