पक्षाचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट हल्ला करताना म्हटले की, केंद्र सरकारने एक कोविड-नुकसान भरपाई निधी स्थापन केला पाहिजे आणि मृतांच्या कुटुंबाला १० लाख रूपये मोबदला दिला गेला पाहिजे. ...
कोणीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. इतिहास साक्षीदार आहे की, भारताने कधीही कुणावरही प्रथम वार केला नाही, असे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना केले. ...
भारतीय नौदलाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीनं केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं शुक्रवारी महत्वाचा निर्णय घेतला आहे. 'प्रोजेक्ट ७५- इंडिया' अंतर्गत ६ पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. ...