Rajnath Singh: भारताच्या सशस्त्र दलांनी सुरक्षेसंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. मग तो अल्पकालीन संघर्ष असो की पाच वर्षापर्यंत चालणारे युद्ध. कारण सध्याच्या वातावरणात अनिश्चिततेचे प्रमाण खूप अधिक आहे, अ ...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'ऑपरेशन सिंदूर' साठी तिन्ही दलांचे कौतुक केले. 'ऑपरेशन भारताच्या स्वदेशी प्लॅटफॉर्म, उपकरणे आणि शस्त्रास्त्र प्रणालींच्या यशाचे एक उत्तम उदाहरण म्हणून उदयास आले', असंही सिंह म्हणाले. ...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या विधानावर टीका केली. पाकिस्तान अजूनही डंपरच्या स्थितीत असताना भारताने कठोर परिश्रमाने फेरारीसारखी अर्थव्यवस्था उभारली आहे, असंही ते म्हणाले. ...