३० सप्टेंबर १९९३ ची ती काळजाचा ठोका चुकवणारी पहाट. किल्लारी आणि परिसरात भूकंपाने क्षणार्धात होत्याचं नव्हतं केलं होतं. राजेंद्र दर्डा यांनी त्याचक्षणी वेगाने सूत्रे हलवायला सुरुवात केली. लोकमतची यंत्रणा सतर्क केली. तातडीनं सामाजिक, स्वयंसेवी संस्था-स ...
औरंगाबादमधून विभागणी होऊन जालना जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. परंतु, जालनेकर व स्टील उद्योजकांनी एकजूट, जिद्द, परिश्रम आणि काळानुरूप अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून देशात जालन्याची ‘स्टील सिटी’ म्हणून ओळख निर्माण करून द ...
कवी मनाचे अटलजी प्रसंग आला तर वज्रासारखे कठोरही होतात, हे कारगिल युद्धाच्या वेळी दाखवून दिले. १९७१ साली बांगलादेश युद्धात विजय मिळविल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले होते. ...
कॉफी टेबल : मनपा डॉ. निपुण विनायक यांनी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. यावेळी ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘लोकमत’ संपादकीय विभागातील सहकाऱ्यांसोबत त्यांनी विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा केली. ...
औरंगाबादचे माजी नायब तहसीलदार आणि ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय जलतरणपटू विष्णू लोखंडे यांनी त्यांचा ६१ वा वाढदिवस अनोख्यारीतीने साजरा करताना रविवारी एमजीएम स्विमिंगपुलवर इतिहास रचला. ...