Love Story News: राजस्थानमधील नारौर जिल्ह्यातील रूण गावामध्ये एक अजब घटना घडली आहे. येथे सुमारे ५८ वर्षे एकत्र राहिलेल्या पती-पत्नीने एकत्रच जगाचा निरोप घेतला. रूण गावामध्ये या जोडप्याच्या प्रेमाचे उदाहरण दिले जात असे. ...
पतीच्या मृत्यूनंतर विरहामुळे अवघ्या काही मिनिटांत पत्नीनेही आपला जीव सोडला आहे. काही वेळेच्या अंतराने पती-पत्नीचं निधन झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ...
Jara Hatke News: राजस्थानमधील हनुमागडमध्ये गाढवांच्या चोरीची एक अजब घटना घडली आहे. जिल्ह्यातील खुईयां पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या काही काळात तब्बल ७० गाढवे चोरीस गेली आहेत. ...