राजापूर येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेने विरोधी भूमिका घेत कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत. येथील काही स्थानिकांच्या विरोधामुळे शिवसेनाही विरोधी भूमिकेत राहिली आहे. ...
वाऱ्यामुळे आंबा,काजू पिकांना बसला असून, अनेक ठिकाणी बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेकांच्या घरांवर झाडे उन्मळून पडली असून, घरांची कौले-पत्रे उडाले. वाऱ्यामुळे मोठ्याप्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. ...
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगीवे येथे १६ चाकी कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात कंटेनर पलटी झाला. ...