दुपारी १.३०वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे दोघेही आडेश्यासाठी कडूनिंबाच्या झाडाखाली उभे राहिले. एकमेकांच्या विरोधी बाजूला उभे असताना झाडावर वीज कोसळली. त्यात गजानन आणि मारूती दोघेही जखमी होऊन खाली पडले. शिवारातील नागरिक ...
राजधानी मुंबईत मान्सन पावसाने जोरदार हजेरी लावली असून शनिवारी आणि रविवारी वरुणराजाचे आगमन झाले. पावसाच्या या तडाख्यात वादळी वाऱ्याने काही झाडं उन्मळून पडल्याचे दिसून आले. ...
जिल्ह्यात यावर्षी नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले. मात्र, अद्याप पेरणी योग्य पाऊस झाला नाही. याच स्थितीत काही शेतकऱ्यांनी मोठी रिस्क स्वीकारून कपाशीची लागवड केली. तब्बल १३ हजार ८०० हेक्टरवर धूळ पेरणी ...
हवामान बदलाच्या परिणामांनुसार जोरदार पाऊस झाल्यास महापूर येणार आहेच. त्याचे पाणी अडणार आहे. नुकसान होणार आहे. कृष्णा खोऱ्यातील लोकांनीही ते ओळखले आहे. कारण सामान्य माणसांच्या हातात काही नाही. ...