२००६ मध्ये इरई नदीला पूर आल्याने शेकडो नागरिकांची घरे उद्ध्वस्त झाली होती. त्यामुळे जलसंधारण विभागाने सर्वेक्षण करून पूरग्रस्त क्षेत्राला रेखांकित केले. त्या क्षेत्रात बांधकामाला परवानगी नाकारली होती. दरम्यान त्या कालावधीत पुराचे पाणी शिरेल एवढा पाऊस ...
गत १५ दिवसात दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात पिके बाधित झाली आहे. यामध्ये कळंब तालुक्यातील १३९ हेक्टर, घाटंजी पाच हजार २५३ हेक्टर, राळेगाव सहा हजार ७३२ हेक्टर, आर्णी ७८५ हेक्टर, बाभूळगाव १३६१ हेक्टर, पुसद ४८० हेक्टर, उमरखेड १७ हजार ५६० हेक्टर, म ...
जिल्ह्यात वैनगंगा, चुलबंद, बावनथडी आणि कन्हान या नद्यांसह येणाऱ्या पुरामुळे हाहाकार उडतो. यावर्षी १२ जुलै रोजी जिल्ह्यात २५ मंडळात अतिवृष्टी झाली. यासोबतच गोंदिया जिल्ह्यातही अतिवृष्टी होऊन नदीमार्गाने पाणी गोसे प्रकल्पात येत होते. धापेवाडा प्रकल्पा ...
हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी १४ व १५ जुलै रोजी जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी केले होते. ...
गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव ते काननवाडी या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असून, याबाबत संबंधित विभागाला अनेकवेळा निवेदन दिले होते. मात्र, त्याकडे संबंधित विभागाने अजून लक्ष दिलेले नाही. याच पार्श्वभूमीवर नांदगाव ते का ...
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या महामार्गांवरील मुबई नाशिक दरम्यान च्या जुन्या कसारा घाटाची निकृष्ठ दर्जाची काम व पडणाऱ्या पावसामुळे कसारा घाटाची वाट पुरता बिकट वाट बनत चालली आहे. ...