Withdrawal of Monsoon in India: यंदा मान्सूनच्या पावसाने महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात हाहाकार उडवला. मागील महिना दीड महिन्यांपासून बरसणाऱ्या मान्सूनने आता परतीची वाट धरली आहे. पण, तो भारतातून कधीपर्यंत परत जाणार आहे? ...
गणेशोत्सवात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर गेले काही दिवस पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. ऐन भात पसवण्याच्या वेळेस पावसाचा जोर वाढल्यामुळे दाणे भरण्याऐवजी लॉब्या पोकळ राहिल्या आहेत. परिणामी ४० टक्के भाताची उत्पादकता धोक्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले ...