चार महिने अथक परिश्रम घेऊन बळीराजाला आता भाताचा दाणा पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत. जिल्हात ८० टक्के क्षेत्रात भात कापणी झाली आहे. मात्र, काही भागात अवकाळीने भातपिकाचे मोठे नुकसान झाले असून, याबाबत प्रशासनाकडून पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मि ...
अवकाळी पावसाचा आंबा उत्पादनावरसुद्धा विपरीत परिणाम होणार आहे. आंबा उत्पादक नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करतात; परंतु, उत्पादन हे निसर्गावर अवलंबून असते. संपूर्ण कोकणापैकी आंब्याचे उत्पादन जास्त अलिबाग तालुक्यात घेतले जाते. ...
वेळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ७२ तासात नुकसानीचे फोटो पीक विमा अॅपवर अपलोड करायचे आहेत. आतापर्यंत सव्वाशेहून अधिक शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो अॅपवर अपलोड केले आहेत, ज्या शेतकऱ्यांना याबाबत अडचण असल्यास कृषी सहाय्यकाची मदत घेण्याचे आवाहन कृष ...
दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहेत असा निर्णय मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या ९ नोव्हेंबरच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल व व ...
Know How to Keep Diwali Faral Moisture free even if its raining outside : हे सगळे पदार्थ कुरकुरीत असतील तरच छान लागतात. पण ते सादळले तर मात्र त्यातली मजा निघून जाते. ...