उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात घट झाली असून, दौंड येथून सायंकाळी ६ वाजता ५ हजार ६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. गेल्या २४ तासात २ हजार ५०० क्यूसेक घट झाली आहे. ...
उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात खावेत अशी फळे पावसाळ्यात खाण्यात आल्यामुळे बॅक्टेरिया, बुरशी, ताप, सर्दी, पोटाचे इन्फेक्शन वाढतात. त्यामुळे पावसाळ्यात कोणती फळे खाणे फायद्याचे आहे, कोणते नाही. चला जाणून घेऊया या लेखातून. ...
सध्या सर्वत्र सोयाबीन वाढीच्या अवस्थेत आहे व सध्याचे वातावरण हे रिमझिम पाऊस व सततचे ढगाळ असल्यामुळे सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात पाने खाणाऱ्या अळ्यांचा तसेच खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ...