श्रीरामपूर शहर व तालुक्यात बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. काढणीला आलेला गहू व कांदा पिकांना पावसाचा फटका बसला. कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे भाजीपाला व फळ पिकांचे उत्पादन यापूर्वीच ...
कोपरगाव शहरासह तालुक्यात बुधवारी ( दि.२५ मार्च) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सर्वदूर विजांच्या कडकडाटासह वादळी अवकाळी पाऊस झाला. या पावसाने शेतक-यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
मंगळवारी सायंकाळी झुली तांडा, पहापळ, दहेली तांडा, लिंगटी, बोथ या परिसरात अचानक जोरदार वादळी पावसाला सुरूवात झाली. अचानक आलेल्या या वादळी पावसाने परिसरातील नागरिकांमध्ये धावपळ उडाली. अनेक झाडेदेखील या वादळामुळे पडली. झाडांच्या फांद्या तुटून विजेच्या त ...
जिल्ह्याला बुधवारी (दि. २५) अवकाळी पावसाने झोडपले. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. आधीच कोरोनाच्या दहशतीत सापडले असताना त्यात आता अस्मानी संकटाची भर पडल्याने शेतकºयांसह सर्वसामान्य जनताही चिंतित झाली आहे. ...
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटांसह बुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारा पडल्याने कांदा, गहू आणि हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाने जोरदार हजेरी लावली. आजऱ्यात गारपीट झाली असून वीजांच्या कडकडाटासह आजरा, उत्तर परिसरात जोरदार पाऊस झाला. ...
पुणे शहरासह उपनगर भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी पहाटेही शहरातील अनेक भागात पाऊस झाला होता. त्यातच दुपारी पुन्हा अवकाळी सरी कोसळल्या आहेत. ...