सध्या लॉकडाउन असल्यामुळे नागरिक आपापल्या घरांमध्येच असल्याने अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाने फारशी तारांबळ उडाली नाही. जेलरोड भागात अर्धा तास पावसाने दमदार ‘बॅटिंग’ केली. यामुळे रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. ...
अनेक भागातील मळ्यांमध्ये ऐन उन्हाळ्यात पाणी साचल्याचे पहायला मिळाले. वातावरणातील बदलामुळे घटलेले उत्पादन व पडलेल्या दरामुळे अगोदरच सकंटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे या पावसामुळे आणखीच नुकसान होणार आहे. त्याचबरोबर हापूस आंब्याचेही फार मोठ्या प्रमाणावर नुक ...
सातारा -उंब्रज:-पाटण तालुक्यातील तारळे परिसरातील भागात आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक घरांची पत्रे उडून गेले.या संकटामुळे या ... ...
दुपारी दीडच्या सुमारास वाराही वाहू लागला आणि काही वेळातच सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर आकाशात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरू होऊन पावसास सुरुवात झाली. ...
मंगळवारी संध्याकाळी आलेल्या तडाखेबंद अवकाळी पावसाने गडचिरोली जिल्ह्यातील मिरची व धानाच्या पिकाला जबरदस्त तडाखा दिला आहे. कापणीला आलेला व कापून ठेवलेल्या धानाच्या ढिगाऱ्यांवर पाऊस कोसळल्याने ते ओलेचिंब झाले आहेत. ...
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यांमध्ये आज सोमवारला तीन वाजेपासून वातावरणात बदल घडून सायंकाळी सहा च्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. ...
परशुराम ते आरवली दरम्यानच्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू होते. त्यातच आता कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने महिनाभर हे काम बंद ठेवण्यात आले होते. परंतु, पावसाळ्यात ही कामे आणखी गुंतागुंतीची व अडचणीची ठरू शकतात. ...