दिवसभर असह्य झालेल्या उकाड्याने हैराण झालेल्या दहिवडीकरांना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. विजेचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यामुळे दहिवडी परिसरातील मोठमोठी झाडेही कोलमडून पडली होती. दहिवडीच्या मुख्य चौकात अनेक ...
२६ जुलै २००५ रोजी मिठी नदीने मुंबईला मगरमिठीत घेतले होते. तसेच ओशिवरा, दहिसर या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पश्चिम उपनगरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत मुंबईतील नदी आणि नाल्यांचे रुंदीकरण केले जात आहे. ...
कोल्हापूरकरांची बुधवारची पहाट वळवाच्या पावसानेच सुरू झाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. दुपारपर्यंत ढगाळ वातावरण आणि हवेत काहीसा गारवा जाणवत होता. यामुळे बळीराजाची लगबग वाढली असून, खरीप पेरणीच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. उशिरा पेर ...