नांदूरशिंगोटे : परिसरात गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेक भागातील शेतात पावसाचे पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. खरीप हंगामाच्या पेरणीनंतर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखवला आहे. ...
गुरुवारी दुपारी जोरदार वादळासह आलेल्या पावसामुळे शहरातील काही भागातील झाडे उन्मळून पडली. तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. यात कसलीही जीवितहानी झाली नाही; मात्र अभ्यंकर नगरातील उद्यानाच्या भिंतीचा एक भाग कोसळल्याने वाहनाचे नुकसान झाले. ...
गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस होत असला तरी तो वळवासारखाच पडत आहे. पडेल तिथेच जोरदार पडत असल्याने ऐन मान्सूनमध्ये वळीव पावसाची प्रचिती येत आहे. दुपारी कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस झाला. ...
शेत परिसराला तलावाचे रूप आले होते. शेतात तीन फूटापयंंत पाणी साचल्याने कपाशीचे संपूर्ण पीक नष्ट झाले. यामध्ये संबंधीत शेतकऱ्याचे सुमारे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले. नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे यशोदा नदी ते नांदोरा व ईसापूर परिसरा ...
शहरात मंगळवारी रात्री झालेल्या जोराच्या पावसामुळे खोलगट भागातील वस्त्या जलमय झाल्या. नागरिकांच्या घरात तर कुठे अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये पाणी साचले. दोन तासात एकाच वेळी प्राप्त झालेल्या तक्रारींमुळे अग्निशमन विभागाचीही चागलीच धावपळ झाली. काही नगरसे ...