यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे भातगाव कोसबी गावच्या सुवरे वाडीच्या जवळच पाच ते सहा फूट जमीन खाली खचली आहे. हा भाग डोंगराचा असून, पायथ्याशी जयगडची खाडी आहे. जमीन उताराची असल्याने सुमारे किमान १ किलोमीटर लांब व किमान ५ ते ६ फूट खोल भेग व इतर ठिकाणी अने ...
चामोर्शी मार्गाप्रमाणेच आता पावसामुळे शहराच्या हद्दीतील आरमोरी मार्गावरही मोठे खड्डे पडले आहेत. इंदिरा गांधी चौक ते कठाणी नदीवरील पुलापर्यंत अनेक ठिकाणी खड्डे असल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. लाखांदूर ते गडचिरोली असा हा महामार्ग राष् ...
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात सलग ७ दिवस पूरपरिस्थितीला तोंड देणाºया भामरागड तालुक्यात आरोग्याविषयीच्या समस्या उद्भवू नये म्हणून दि.११ पासून आरोग्य विभागाकडून ‘मिशन भामरागड’ अभियान सुरु करण्यात आले होते. ...
मात्र १३ महिन्याच्या कालावधीत या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे अर्धे काम सुध्दा पूर्ण झाले नाही. तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी कंत्राटदाराने या रस्त्याला पर्यायी रस्ता तयार करुन देण्याची गरज होती. मात्र तसे केले नाही.उलट सिमेंटीकरणासाठी रस्ता खोदून त्यावर ...
सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे अंगावर वीज पडून अलका शिवाजी बुरकुल व शेखर शिवाजी बुरकुल हे मायलेक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२०) घडली आहे. ...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या इसाद रस्त्यावरील आनंदवाडी ते टोकवाडी हा अडीच कि.मी. रस्ता खोदून काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे टोकवाडी ग्रामस्थांना गंगाखेड शहर गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ...